शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

दक्षिण भारत जैन सभेचे अंबडला नैमित्तिक अधिवेशन

By admin | Updated: October 13, 2015 03:55 IST

दक्षिण भारत जैन सभेचे ९५ वे नैमित्तिक अधिवेशन जालना जिल्ह्यातील अंबड येथे १८ आॅक्टोबरला (रविवार) होणार आहे.

औरंगाबाद : दक्षिण भारत जैन सभेचे ९५ वे नैमित्तिक अधिवेशन जालना जिल्ह्यातील अंबड येथे १८ आॅक्टोबरला (रविवार) होणार आहे. वेगवेगळ्या सत्रांत दिवसभर चालणाऱ्या अधिवेशनात विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती उपाध्यक्ष डी. ए. पाटील यांनी सोमवारी सुमनबाई काला मुलींच्या वसतिगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. दिवंगत अण्णासाहेब लठ्ठे यांनी ११६ वर्षांपूर्वी सुरू केलेली दक्षिण भारत जैन सभा विविधांगांनी कार्य करीत आता एक सामाजिक चळवळ बनली आहे. उद्घाटन सोहळ्याला प. पू. पीठाधीश रवींद्रकीर्तीजी महाराज (अध्यक्ष, श्री त्रिलोक शोध संस्थान, हस्तिनापूर), जळगावचे उद्योगपती भंवरलालजी जैन, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील, निवृत्त न्यायाधीश कैलासचंद चांदीवाल, अ. भा. तीर्थरक्षा कमिटी अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, पन्नालाल गोधा, मिलिंद यंबल आणि अंजली मेहता उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)पुरस्कारप्राप्त मान्यवर भंवरलाल हिरालाल जैन, जळगाव (डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार), विलासकुमार सखाराम दुरुगकर, सोलापूर (बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार), सदाभाऊ खोत, मरळनाथपूर, सांगली (पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवाडी समाजसेवा पुरस्कार), ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, औरंगाबाद (प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार), डॉ. राजेंद्र चिंतामणी जैन, नागपूर (आचार्य कुंदकुंद प्राकृत ग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार), प्रा. विकास नागावकर, सोलापूर (आचार्य विद्यानंद (मराठी) साहित्य पुरस्कार), डॉ. पार्श्वनाथ जी. केंपन्नावर, चिक्कोडी (आचार्य बाहुबली (कन्नड) साहित्य पुरस्कार), यज्ञकुमार केशवराव करेवार, परभणी (डॉ. डी. एस. बरगाले समाजसेवा पुरस्कार), अरिहंत नागरी सहकारी पतसंस्था, औरंगाबाद (श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सह. आदर्श संस्था पुरस्कार), रावसाहेब पाटील, दानोळी (वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आदर्श युवा पुरस्कार), प्रा. सुधा नेमिचंद पाटणी, औरंगाबाद (प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार), डॉ. बाळासाहेब सी. साजणे, नांदेड (बाळ पाटील सोशल कल्चरल अवेरनेस अवॉर्ड), विजयमाला भरतकुमार चव्हाण, कोल्हापूर (स्व. सुलोचना सिद्धाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार), याशिवाय अ‍ॅड. एस. एस. पाटील, मधुकर वैद्य, डॉ. न. म. जैन, दिलीप राठी, तारांचद दत्तात्रय खले यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे.