शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी ठरविल्यास पुन्हा युती; शिवसेना नेत्याच्या भाकिताने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 06:56 IST

Abdul Sattar on Shiv sena,Bjp Alliance: दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत पुन्हा संसार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रात पुन्हा भाजप-शिवसेना युती सत्तेवर येऊ शकते, असे भाकीत शिवसेनेचे नेते व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी येथे केले.

अब्दुल सत्तार दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत युती शक्य असल्याचे विधान करून पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. 

दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर सातत्याने टीका करीत असतात. असे असताना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपसाेबत पुन्हा संसार मांडण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नितीन गडकरी यांच्याविषयी शिवसेनेच्या सर्वाेच्च नेत्यांच्या मनात चांगलीच भावना आहे. त्यामुळे गडकरी यांनी पुढाकार घेतल्यास शिवसेनेशी भाजपचे असलेले मतभेद दूर हाेऊ शकतील, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला. 

‘रश्मी ठाकरे चांगल्या मुख्यमंत्री ठरतील’रश्मी ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिले तर त्यासाठी कुणाचीही हरकत राहणार नाही, असेही अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखविले. सत्तार यांनी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याला काेणाचीही हरकत नसल्याच्या विधानाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आजाराचा मुद्दा पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चिला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAbdul Sattarअब्दुल सत्तार