शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक उपाययोजना कराव्यात- पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 23:00 IST

राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. 

मुंबई, दि.२०: राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. राज्य कृषिमूल्य आयोगाची पहिली बैठक  मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यावेळी उपस्थित होते.कृषिमंत्री यावेळी म्हणाले की रब्बी हंगामाच्या सन 2018 19 वर्षाचे नियोजन देखील या दृष्टीने झाले पाहिजे. कृषी खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती असेल तर उत्पादन जास्त येण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोजना सांगणं आवश्‍यक आहे त्यासाठी सुरू करण्यात आलेले उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभिनयान उपयुक्त ठरत आहे.  मात्र राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी उपसमितीने हमीभावबाबत दिलेल्या शिफारशी स्वीकारण्यात आल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.  बैठकीस कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.