शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

शेती उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनात्मक उपाययोजना कराव्यात- पांडुरंग फुंडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 23:00 IST

राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. 

मुंबई, दि.२०: राज्याच्या चार कृषी विद्यापीठांमार्फत पीक खर्चाच्या आधारावरून कृषी मालाला हमी भावाची शिफारस केंद्र शासनाला केली जाते. सातत्याने कृषी खर्च वाढून उत्पादकता वाढत नाही. ती वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिले. राज्य कृषिमूल्य आयोगाची पहिली बैठक  मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यावेळी उपस्थित होते.कृषिमंत्री यावेळी म्हणाले की रब्बी हंगामाच्या सन 2018 19 वर्षाचे नियोजन देखील या दृष्टीने झाले पाहिजे. कृषी खर्च जास्त आणि उत्पादन कमी अशी स्थिती असेल तर उत्पादन जास्त येण्यासाठी शेतकऱ्यांना उपयोजना सांगणं आवश्‍यक आहे त्यासाठी सुरू करण्यात आलेले उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभिनयान उपयुक्त ठरत आहे.  मात्र राज्यातील कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना कृषी उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने संशोधन करावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी उपसमितीने हमीभावबाबत दिलेल्या शिफारशी स्वीकारण्यात आल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.  बैठकीस कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.