शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्यांनाही कृषी कर्जमाफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 06:06 IST

बैठकीत निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील पूरग्रस्त भागात ३३ टक्के वा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचेही कृषी कर्ज माफ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकºयांना ही कर्जमाफी देण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. त्याऐवजी एनडीआरएफच्या नियमानुसार आता ३३ टक्के वा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्यांनाही ही माफी दिली जाईल. त्या बाबतचा आदेश लवकरच काढण्यात येईल, अशी माहितीही सूत्रांनी दिली. पूरग्रस्तांना मदत आणि पुनर्वसन याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली असून तिची आज बैठक झाली. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुभाष देसाई, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत उपस्थित होते. पाटण आणि जवळी येथील तात्पुरत्या निवाºयांसाठी आर्थिक तरतूद, मृत जनावरांपोटी मदत देण्यासाठी असलेल्या अटी आणखी शिथिल करणे इत्यादी निर्णय या बैठकीत घेण्यात आले. पुनर्वसनासाठी अतिरिक्त निधी मागण्यासाठी केंद्र सरकारकडे अतिरिक्त मागणीपत्र पाठविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय चमूने नुकतीच पूरग्रस्त भागाला भेट दिली आणि त्यांनी काही सूचना केल्या आहेत, त्यावर या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप