शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कृषी विकास दर १२.५ टक्क्यांवर, कृषीमंत्र्यांचा दावा किती खरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:27 IST

राज्यात भाजपा सरकार आल्यापासून कृषी विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्याचा कृषी विकास दर तीन वर्षांत शून्य टक्क्यावरून १२.५ टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केला.

मुंबई : राज्यात भाजपा सरकार आल्यापासून कृषी विकासासाठी विविध निर्णय घेण्यात आले. त्यामुळे राज्याचा कृषी विकास दर तीन वर्षांत शून्य टक्क्यावरून १२.५ टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी केला.मंत्रिमंडळासमोर कृषी विभागाच्या सादरीकरणावेळी फुंडकर यांनी तीन वर्षांत विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली.गेल्या तीन वर्षांत कृषीसंबंधी २२ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेतीसाठी चारशे कोटींचा निधी असतानाही भरीव कामगिरी करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ३००पेक्षा अधिक शेती गट स्थापन केले. उन्नत शेती, समृद्ध शेती योजनेवर अधिक भर दिला. वीस लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली. त्यामुळे शेतकºयांचे उत्पादन वाढल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.कृषीमंत्र्यांचा दावा किती खरा?तीन वर्षात कृषी विकासदर १२.५ टक्कयांवर आणल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला असला तरी हा आकड्यांचा खेळ असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. २००९-२०१० पर्यंत राज्याचा कृषी विकास दर सरासरी १०.४६ टक्के एवढा होता, असे चेम्बर आॅफ कॉमर्सच्या एका अहवालात म्हटले आहे. सलग दोन वर्षे राज्यात कमी पाऊस झाल्याने दुष्काळ होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र