शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आगरकोट किल्ला होणार नामशेष?; डागडुजी करण्याची रेवदंडाकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 06:33 IST

पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी करावी, स्थानिक आणि दुर्गप्रेमींची मागणी

रेवदंडा : ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला रेवदांडा गावातील आगरकोट किल्ला ढासळत आहे. पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी करावी, जेणेकरून हा वारसा जोपासता येईल, अशी मागणी स्थानिकांसोबतच दुर्गप्रेमी करत आहेत.पोर्तुगीज, इंग्रज आणि मराठे या सत्तांच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ल्यांचा विशेष तटबंदीसारखा भाग अखेरीची घटका मोजत आहे. साधारण १६व्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांचे आगमन या भागात झाले. काही वर्षांचा काळ सोडल्यास अनेक दशके त्यांनी या भागावर सत्ता राखली. सन १५२४ मध्ये हा किल्ला बांधल्याच्या नोंदी सापडतात. मराठ्यांनी पण हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना तो जिंकता आला नाही. दरम्यान, एका तहानुसार रेवदंडा मराठ्यांकडे आला. सन १८१८ मध्ये त्याचा ताबा मराठ्यांकडे गेला.सातखणी बुरूज पर्यटकांचे आकर्षणकुंडलिका खाडीच्या बाजूने किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. पुरातत्व खाते किल्ल्यातील काही वास्तूंची दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवत जाते. किल्ल्यातील सातखणी बुरूज पर्यटकांचे महत्त्वाचे आकर्षण असून, ही वास्तू पहायला हजारोंच्या संख्येने पर्यटक येतात. किल्ल्यांची तटबंदी अनेक ठिकाणी तडे जाऊन भरतीच्या पाण्याने मारा खात असल्याने पडझड झाली आहे. या तटबंदीची दखल पुरातत्व खात्याने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :FortगडMaharashtraमहाराष्ट्र