शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

..तर भाजपा सरकारच्या विरोधातही आंदोलन

By admin | Updated: November 13, 2014 01:47 IST

सहकार चळवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मोडीस काढली. राज्यात आता भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार आले आहे.

बारामती : सहकार चळवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मोडीस काढली. राज्यात आता भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार आले आहे. सरकारमध्ये असलो, तरी या सरकारने काही चुकीचे निर्णय घेतले तर रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 
बारामतीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. सहकारी साखर कारखाने बंद पाडून कमी किमतीने विकले. त्यातील अनेक कारखाने याच पक्षाच्या नेत्यांनी विकत घेतले आहेत. राज्यात सत्ता बदल करण्यामध्ये आमच्या सारख्या घटक पक्षांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतक:यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रसंगी आम्ही विरोधात आंदोलन करू. परंतु, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कारण आमची गा:हाणी ऐकण्यासाठी वेगळी यंत्रणा करा, या मागणीचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे शेतक:यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
घोटाळ्यांची चौकशी होणारच 
आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यासह सर्वच घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची आमची मागणी कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.