शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

..तर भाजपा सरकारच्या विरोधातही आंदोलन

By admin | Updated: November 13, 2014 01:47 IST

सहकार चळवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मोडीस काढली. राज्यात आता भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार आले आहे.

बारामती : सहकार चळवळ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी मोडीस काढली. राज्यात आता भाजपाप्रणीत महायुतीचे सरकार आले आहे. सरकारमध्ये असलो, तरी या सरकारने काही चुकीचे निर्णय घेतले तर रस्त्यावर उतरू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला. 
बारामतीत बुधवारी पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी सहकार चळवळ मोडीत काढली. सहकारी साखर कारखाने बंद पाडून कमी किमतीने विकले. त्यातील अनेक कारखाने याच पक्षाच्या नेत्यांनी विकत घेतले आहेत. राज्यात सत्ता बदल करण्यामध्ये आमच्या सारख्या घटक पक्षांचाही खारीचा वाटा आहे. त्यामुळे या सरकारकडून शेतक:यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास प्रसंगी आम्ही विरोधात आंदोलन करू. परंतु, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. कारण आमची गा:हाणी ऐकण्यासाठी वेगळी यंत्रणा करा, या मागणीचा विचार मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे शेतक:यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
घोटाळ्यांची चौकशी होणारच 
आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्यासह सर्वच घोटाळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि घोटाळेबाजांवर कारवाई करण्याची आमची मागणी कायम आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.