शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बारावीनंतर थेट नर्सिंगला मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 05:14 IST

राज्यातील आरोग्य सेवेवर गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त भार पडत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाही.

 मुंबई : राज्यातील आरोग्य सेवेवर गेल्या काही वर्षांपासून अतिरिक्त भार पडत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या त्या प्रमाणात वाढत नाही. त्यातच नर्सिंगच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट’च्या नियमामुळे नर्सिंगच्या जागा रिक्त राहत होत्या. त्यामुळे आता विज्ञान शाखेतील पदवीच्या प्रथम वर्षासाठी नर्सिंगचा पर्याय निवडणाºया विद्यार्थ्यांसाठी ‘नीट’ची अट काढून टाकण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभागाने सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बारावीनंतर थेट नर्सिंगला प्रवेश घेता येणार आहे.राज्यातील सरकारी, अनुदानित, पालिका आणि खासगी विनाअनुदानित अखत्यारीतील सर्व विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ ‘परीक्षेचा नियम लागू करण्यात आला होता. त्यामुळे नर्सिंगच्या अनेक जागा रिक्त राहत होत्या. तसेच विद्यार्थ्यांचेही नुकसान झाल्याचे चित्र होते.बारावीचे गुण ग्राह्यराज्यातील सरकारी, अनुदानित, महापालिका आणि खासगी विनाअनुदानित अखत्यारीत येणाºया सर्व विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी ‘नीट’ बंधनकारकहोते. मात्र परिणामांचा विचार करून आता नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जातील.

टॅग्स :educationशैक्षणिक