शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मुख्यमंत्री होण्यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 16:37 IST

मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. भाजप आणि शिवसेना यांच्या मुख्यमंत्रीपदावरून ठरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यात नेतृत्व गुण आहेत. राज्यातील जनतेची आणि पक्षाची इच्छा आहे की, आदित्य मुख्यमंत्री व्हावे, असंही संजय राऊत म्हणाले होते.

धुळे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली. शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याबद्दल आदित्य ठाकरे जनतेचे आभार मानत आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहेत. यावर आदित्य ठाकरे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला गुरुवारपासून सुरुवात झाली. ते आज धुळ्यात आहेत. यावेळी आदित्य यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि भाजप यांच्यात सगळ समसमान असले, असं सांगण्यात येते. यावर आपले मत काय असं विचारला असता, आदित्य ठाकरे म्हणाले, आमित शाह आणि उद्धव साहेबांच ठरल आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही.

दरम्यान शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री असं खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. त्या दृष्टीने शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहात का, असा प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार की नाही, जनतेने ठरवायचे आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेना आणि भाजपच संगळ ठरल आहे. तसेच आपण पद मिळविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढली नसल्याचे आदित्य यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास आदित्य ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. भाजप आणि शिवसेना यांच्या मुख्यमंत्रीपदावरून ठरलं आहे. आदित्य ठाकरे यांच्यात नेतृत्व गुण आहेत. राज्यातील जनतेची आणि पक्षाची इच्छा आहे की, आदित्य मुख्यमंत्री व्हावे, असंही संजय राऊत म्हणाले होते.