शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तब्बल दीड वर्षांनी उकरला मौलांचा मृतदेह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 14:13 IST

मंद्रुप येथे मृत्यू पावलेल्या बागवान यांचा खून झाल्याचा आरोप; न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला

ठळक मुद्दे- पोलीसांनी फिर्याद न घेतली नाही, फिर्यादीची न्यायालयात धाव- पोलीस व डॉक्टरांच्या समक्ष मृतदेह उकरण्याचे काम सुरू- वैद्यकीय तपासणी पथक घटनास्थळी हजर

मंद्रुप : खून झाल्याच्या संशयावरुन नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर बुधवारी पोलिसांनी संबंधित मृतदेह तब्बल दीड वर्षांनी जमिनीतून उकरुन काढला. 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील रहिवासी मौला बापू बागवान यांचे २५ मार्च २०१८ रोजी निधन झाले होते.  मात्र मौला यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांना ठार मारल्याचा संशय त्यांचा भाचा अब्बास हनीफ बागवान यांनी केला होता. अब्बास रितसर मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेला असता पोलिसांनी फिर्याद घेतली नाही. त्यामुळे अब्बासने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात आपली बाजू मांडताना अब्बास याने फियार्दीत यासीन, सिकंदर, जाईबून या नातेवाईक मंडळीवर संशय घेतला होता. अखेर अठरा महिन्यानंतर सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होऊन कोटार्ने मयत मौला बागवान यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचा आदेश पोलिसांना दिला.

   त्यानुसार मंद्रुप पोलिसांनी बुधवारी सकाळी स्मशानभूमीतील प्रेताचा सांगाडा उकरून काढला. यावेळी मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली धांडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी मंद्रुप येथील बसस्थानकाजवळील मुस्लिम स्मशानभूमीतच पंचनामा केला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय