शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

“मुस्लिमांची सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे”; अबू आझमींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 09:16 IST

आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये. सहनशीलता म्हणजे आमची कमजाेरी समजू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा भिवंडीतील अमजदिया मशीद रोड येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी आमदार रईस शेख, भिवंडी शहराध्यक्ष रियाज आझमी यांच्यासह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

भोंगे व हनुमान चालिसा या मुद्यांचा उल्लेख न करताच महाराष्ट्रातील तमाम मुस्लीम समाजाने या वादात सहनशीलता दाखवून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेत शांतता बाळगली याबद्दल आझमी यांनी आभार मानले. भिवंडी शहरातील विकासकामांत पालिकेतील सत्ताधारी त्यात अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे, तर शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी पाणीप्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी राजनोली नाका ते शांतीनगर अमजदिया मशीद रोडपर्यंत बाइक रॅली काढण्यात आली.  

टॅग्स :Abu Azmiअबू आझमीBhiwandiभिवंडी