शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

आरक्षण वैध ठरताच आबासाहेब पाटील ढसाढसा रडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 14:06 IST

त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारे होते.

मुंबई  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने तब्बल २१ दिवस परळीमध्ये केलेले क्रांतिकारी ठिय्या आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आबासाहेब पाटील यांचा या ठिय्या आंदोलनात सिंहाचा वाटा होता. गुरुवारी मराठा आरक्षण वैध असल्याचा न्यायालयाने निकाल देताच आबासाहेब यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडले. एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात यावेळी ते आपली प्रतिकिया देत होते.

मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने परळी येथे २१ दिवस केलेल्या ठिय्या आंदोलनाची राज्यभरात चर्चा झाली होती. यावेळी २६ पेक्षा अधिक जिल्ह्यातील समन्वयकांनी या ठीय्यात हजेरी लावली होती. या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व पुण्याचे आबासाहेब पाटील यांच्याकडे होते. गुरुवारी न्यायालयाने मराठा आरक्षण वैध असल्याच्या निकाल दिल्यांनतर आबासाहेब पाटील यांना आपले अश्रू थांबवता आले नाहीत आणि एका वृत्तवाहिन्याच्या कार्यक्रमात प्रतिकिया देताना ते ढसाढसा रडले. त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू हे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाची आठवण करून देणारे होते.

खूप सकारात्मक निर्णय झाला आहे. मराठा समाजाला खूप मोठा संघर्ष करावा लागला आणि त्यांनतर हा निकाल आला आहे. मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. ३२ वर्षांच्या लढ्यानंतर अखेर मराठा समाजाला न्याय मिळाले आहे, असल्याचे पाटील म्हणाले. ४२ मराठा बांधवांच्या बलिदान आणि हजारो तरुणांवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आज मराठा समाजाला आरक्षण मिळाले असल्याचे ही पाटील म्हणाले.