शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

...अन् जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच 'त्याने' प्राण सोडले; ४० तासानंतरही अंत्यविधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 05:33 IST

अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत 

बीड : गायरानातील अतिक्रमण कायम करावे व त्याच ठिकाणी घरकुल बांधण्यासाठी मंजुरी द्यावी या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या अप्पाराव भुजंग पवार यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील आंदोलनस्थळी रविवारी पहाटे मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर ४० तासांनंतरही (सायं. ५ वाजेपर्यंत) अंत्यसंस्कार झालेले नव्हते. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येेथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. अप्पाराव पवार व इतर दहा ते बारा कुटुंबीय ३० ते ३५ वर्षांपासून वासनवाडी येथे गायरानात वास्तव्यास आहेत. त्यांनी तेथील अतिक्रमण कायम करावे, अशी मागणी केली होती. या मागणीसाठी ३ डिसेंबरपासून पवार दाम्पत्य व इतर नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. ४ डिसेंबरला पहाटे अप्पाराव पवार यांची प्राणज्योत मालवली.