शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाला ब्रेक? राज्यातील महापालिका आयुक्तांना नव्याने निविदा न काढण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 06:45 IST

राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घोषित केलेला स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला जाण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद,नागपूर आणि सोलापूर या शहरांसह देशातील १०० शहरांचे रुपडे पालटण्याचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु यापुढे नवीन कामाचे टेंडर न काढण्याचे आदेश राज्यातील महापालिका आयुक्तांना मिळाल्याने यापुढे प्रकल्पाचे काम थांबविले जाईल असे संकेत आहेत. 

ठाण्यात ३८७ कोटी खर्च एक हजार कोटींचा आराखडा दिला होता. या प्रकल्पांवर ३८७ कोटी खर्च झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेने १,४४५ कोटी रुपयांचा आराखडा सादर केला होता. स्टेशन परिसर विकासावर ४९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित.

नाशिक : ८५० कोटींची कामे सुरूसात वर्षांत अवघी ८ कामे पूर्ण झाली. त्याची किंमत ४६ कोटी आहे, तर ८५० कोटी रुपयांची १७ कामे सुरू आहेत. 

सोलापुरात ३२ कामे पूर्ण१,२५० कोटी रुपयांच्या ४८ कामांचे नियोजन केले होते. यातून गेल्या पाच वर्षांत ३२ कामे पूर्ण झाली.

पुण्यात ८०% कामे पूर्ण१ हजार कोटींपैकी ८०० कोटींची कामे मार्च २०२२अखेर पूर्ण झाली. २०० कोटी रुपये अखर्चित आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ६२ प्रकल्प राबविण्यात येत आहेत. 

काेणत्या शहरात किती रुपये खर्च? -ठाणे - ३८७ कोटी - नाशिक - ८५०कोटी पुणे - ८००कोटी औरंगाबाद  - ३१७कोटी नागपूर  - ५२०कोटी  

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीMaharashtraमहाराष्ट्र