शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी ८,६८५ शेतकऱ्यांचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:10 IST

२०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट

मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च, २०१९ अखेरपर्यंत ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात महावितरणने पोर्टल सुरू केल्यानंतर दहा दिवसांत सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी ८ हजार ६८५ शेतकºयांनी अर्ज केले.सौर कृषिपंप योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणने योजनेच्या संदर्भात शेतकºयांकडून विचारण्यात येणारे प्रश्न, त्यांच्या उत्तरांसाठी मार्गदर्शन पुस्तिका तयार केली आहे. पुस्तिकेचे वितरण करण्यात येत आहे. योजनेची माहिती शेतकºयांना व्हावी, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. क्षेत्रीय स्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकºयांसोबत संवाद साधत आहेत.शेतकºयांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाइटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. २९ जानेवारी, २०१९ पर्यंत सुमारे ८ हजार ६८५ शेतकºयांंनी अर्ज केले असून, मराठवाड्यातील शेतकºयांकडून योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा दिवसांत ५ हजार ४४६ शेतकºयांनी या पोर्टलवरून अर्ज भरले, अशी माहिती महावितरणने दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी