शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

राज्यातील ६७० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 05:01 IST

अनेकांना वर्षाची मुदतवाढ : उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाचे अधिकारी

मुंबई : राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या ६७० अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या (जीटी) करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री उशिरा पोलीस मुख्यालयातून त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. शुक्रवारी आणखी काही अधिकाºयांच्या बदल्या व पदोन्नतीचे आदेश निघण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.

एकाच पोलीस घटकात कार्यकाळ पूर्ण झालेल्या तसेच काही विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. उपनिरीक्षकांमध्ये ७३ जणांना सध्याच्या ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर १४ उपनिरीक्षकांना विशेष सुरक्षा दलात बदली करण्यात आली आहे. तर ३३६ साहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. २१२ निरीक्षकांना बदल्या तर ३५ जणांना विनंतीनुसार एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखालील आस्थापना विभागाच्या समितीकडून बदल्यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस