शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

पवार, तटकरेंच्या ३०८ बोगस कंपन्या

By admin | Updated: October 24, 2015 03:53 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी ३०८ बोगस कंपन्या स्थापन करून ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला, असा आरोप भाजपाचे मुंबईतील खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रपरिषदेत केला. तर राज्यातील भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचे नवनवे आरोप होत असताना त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे बिनबुडाचे आरोप सोमय्या करीत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. सोमय्या यांनी आरोप केला की, तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील कोंढाणे धरण प्रकल्पाला एका दिवसात परवानगी देताना निविदेची किंमत ५८ कोटी रुपयांवरून ४०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली.हे कंत्राट एफए कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. या कंत्राटदाराने नेत्यांना लाच देण्यासाठी युनियन बँकेतून ८०० कोटी रुपये काढल्याचे माहिती अधिकारातून पुढे आले आहे. हे ८०० कोटी पचवण्यासाठी कोट्यवधीची बोगस बिले सादर करण्यात आली. तसेच कोंढाणे धरणाची किंमत ही वारंवार वाढवल्याचा दावाही सोमय्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)भाजपा सिंचन प्रकल्पावरून मीडिया ट्रायल करीत आहे. सोमय्या यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ती माहिती तपासयंत्रणांना दिली पाहिजे, सरकार त्यांचेच आहे. काय चौकशी करायची त्यांनी करावी, परंतु केवळ स्टंटबाजी करणे सोडून द्यावे. - नवाब मलिक, राष्ट्रवादी प्रवक्ते