शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

प्रधानमंत्री योजनेत राज्यात २,८०९ कि.मी. रस्ते होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 06:14 IST

२,०९२ कोटी रुपयांतून होणार ४१४ रस्ते

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेत (पीएमजीएसवाय) महाराष्ट्रात २,८०९ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. या कामासाठी २,०९२.३६ कोटी रूपये खर्च येईल.शिवसेनेचे हेमंत पाटील आणि भाजपचे रामदास तड़स यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लेखी उत्तर देताना ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी सांगितले की, पीएमजीएसवाय योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी एकूण ४१४ रस्त्यांना मंजूरी दिली गेली आहे. त्यांची एकूण लांबी २,८०९.३७ किलोमीटर आहे. यात सर्वात जास्त १७२.६ कोटी रूपयांत २२७.६५ किलोमीटर लांबीचे ३४ सोलापूर जिल्ह्यात रस्ते बनवले जातील. अमरावतीत १२९.७ कोटी रूपयांत १८०.१३ किलोमीटरचे २८ आणि नांदेड  जिल्ह्यात १३२.२८ कोटी रूपये खर्चात १७३.९२ किलोमीटरचे २४ रस्ते मंजूर केले गेले आहेत. १३६.८५ कोटी रूपयांतून १६९.१६ किलोमीटरचे दोन रस्ते नागपूर आणि १२४.७ कोटी रूपयांतून १६७.१ किलोमीटरचे २७ रस्ते गोंदिया जिल्ह्यात बनवले जातील, धुळे जिल्ह्यात ९.९४ कोटी रूपये खर्चातून १५.८५ किलोमीटरचा फक्त एक रस्ता मंजूर केला गेला आहे. अनुपालनानंतरच काम मंजूरनिरंजन ज्योती म्हणाल्या की, पीएमजीएसवायअंतर्गत रस्त्यांना निर्धारित दिशानिर्देशांनुसार मंजूरी दिली जाते. राज्यांच्या विस्तृत परियोजनेचा अहवाल तपासून दुरुस्त्या राज्यांना पाठवल्या जातात. त्यांच्या अनुपालनानंतरच काम मंजूर केले जाते.