शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
4
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
7
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
8
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिटकवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
9
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
10
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
11
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
12
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
13
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
14
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
15
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
16
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
18
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
19
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
20
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

२५ वर्षांचे युती‘बंधन’ तुटले

By admin | Updated: September 26, 2014 09:15 IST

गेल्या २५ वर्षांची शिवसेना-भारतीय जनता पार्टीची युती गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अखेर तुटली आणि गेला पंधरवडाभर सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली

मुंबई : गेल्या २५ वर्षांची शिवसेना-भारतीय जनता पार्टीची युती गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अखेर तुटली आणि गेला पंधरवडाभर सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. यामुळे ही विधानसभा निवडणूक भाजपा आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम या नव्या मित्रांचा हात धरून लढणार आहे तर शिवसेना आपल्या ताकदीवर या निवडणुकीला सामोरी जाईल. रिपाइंचे रामदास आठवले यांना सोबत घेण्याकरिता भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत.लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही महायुती सत्तांतराचा चमत्कार घडवणार, असे तर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्रिपद व जागावाटप या तिढ्यात ही महायुती गुरफटत गेली. शिवसेनेने आपले ‘मिशन १५०’ घोषित केले होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपाला ११९पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती. या वादात शिवसेनेकडून वेगवेगळे फॉर्म्युले भाजपा व मित्रपक्षांना सादर केले गेले. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले मिशन १५० सोडणार नाही, अशी भूमिका शिवसनेने घेतली, तर १३०पेक्षा कमी जागा घेणार नाही, यावर भाजपाचे नेते ठाम राहिले. त्यातून घटकपक्षांची गळचेपी होत असल्यामुळे युतीचे अखेर सूप वाजले.