शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

2030 पर्यंत सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण 50 टक्के हवे,  समाजाकडून एकत्रित प्रयत्नांची गरज : निलम गो-हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 19:28 IST

महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणामुळे त्यांनालोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे.

पुणे, दि. 17 - महिलांच्या अथक संघर्षामुळे त्यांना आरक्षण मिळाले आहे.राजकीय आरक्षणामुळे त्यांनालोकसभा,विधानसभा,महापालिका इत्यादी ठिकाणी आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षण हेच ध्येय नाही तर ते एक साधन आहे. महिलांच्या मानवी अधिकारांचे संरक्षण झाले पाहिजे, जागतिकीकरणाच्या आजच्या युगात सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण 50 टक्के हवे यादिशेने समाजाकडून एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असं आवाहन शिवसेना प्रवक्ता नीलम गो-हे यांनी केलं.

असंघटीत क्षेत्रात महिलांचे प्रमाण 60% हून अधिक असून आरक्षणात सर्वसाधारण महिलांनाही प्राधान्य हवे. राजकीय क्षेत्रात अधिक महिलांनी प्रवेश केला पाहिजे,”असे प्रतिपादन गो-हे यांनी केले.

मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणा-या “रुचिराकार कमलाबाई ओगले”पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक,फौंडेशनचे अध्यक्ष सुनील मेहता,प्रसन्न ओगले.व सत्कारार्थी सुवर्णा तळेकर,भारतबाई देवकर,व अर्चना जतकर,आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.

पुण्यात टिळक रस्ता परिसरातील आय एम एच्या  डॉ. नीतू मांडके सभागृह येथे झालेल्या  या समारंभात शरयू दाते,चिन्मयी गोस्वामी ऐश्वर्या सावंत या मुलींचा “यंग अचिव्हर्स”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शाल श्रीफळ,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी भारतातच नव्हे तर विकसित देशातील महिला राजकारण्यांना ही लैंगिक भेदभावाचा सामना करावा लागतो.भारतात महिलांचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे