शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईत २० टक्के पाणीकपात

By admin | Updated: July 2, 2014 15:20 IST

मुंबईत मान्सूनने आगमन केले असले तरी बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २ - मुंबईत मान्सूनने आगमन केले असले तरी बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मुंबई व उपनगरांमध्ये ही पाणीकपात लागू असेल. 
यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशीराने मुंबईत दाखल झाला आहे.मान्सूनने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव आणि धरणातील पाण्याची पातळी खालावत होती. तुळशी, मोडकसागर, तानसा, भातसा या चार धरणांमध्ये जूलैपर्यंत पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने स्थायी समितीसमोर पाणीकपातीचा प्रस्ताव मांडला होता. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बुधवारी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असली या आठवडाभरात अपेक्षीत पाऊस न पडल्यास पाणीकपात आणखी वाढवण्यात येईल अशी चर्चा आहे.