शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

१५३ ‘आयटीआय’मध्ये सुरू होणार रात्रपाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:50 IST

अपेक्षित खर्चाला मंजुरी

अकोला : ‘आयटीआय’मधून कुशल विद्यार्थी घडावेत, तसेच त्यांना प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त कालावधी मिळावा या उद्देशातून राज्यातील १५३ आयटीआय संस्थांमध्ये रात्रपाळी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी अपेक्षित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधारवड ठरल्या आहेत. कुशल विद्यार्थी घडविण्यात आयटीआयचा मोलाचा वाटा आहे. ‘आयटीआय’मध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिवाय त्यानंतर स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी या संस्थांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. ही बाब लक्षात घेता विद्यार्थी ‘आयटीआय’ला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून अतिशय कमी खर्चात या ठिकाणी कुशल विद्यार्थी घडावेत, या उद्देशातून शासनाने राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बंद पडलेली रात्रपाळी पुन्हा नव्याने सुुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज