शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

१५३ ‘आयटीआय’मध्ये सुरू होणार रात्रपाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 04:50 IST

अपेक्षित खर्चाला मंजुरी

अकोला : ‘आयटीआय’मधून कुशल विद्यार्थी घडावेत, तसेच त्यांना प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त कालावधी मिळावा या उद्देशातून राज्यातील १५३ आयटीआय संस्थांमध्ये रात्रपाळी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यासाठी अपेक्षित खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आधारवड ठरल्या आहेत. कुशल विद्यार्थी घडविण्यात आयटीआयचा मोलाचा वाटा आहे. ‘आयटीआय’मध्ये दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिवाय त्यानंतर स्वत:चा उद्योग, व्यवसाय उभारण्यासोबतच औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी या संस्थांमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध होतात. ही बाब लक्षात घेता विद्यार्थी ‘आयटीआय’ला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहून अतिशय कमी खर्चात या ठिकाणी कुशल विद्यार्थी घडावेत, या उद्देशातून शासनाने राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये बंद पडलेली रात्रपाळी पुन्हा नव्याने सुुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज