शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

बारावीच्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार अकरा गुण!

By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST

इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित व रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते़ राज्य शिक्षण मंडळाच्या

पुणे : इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित व रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते़ राज्य शिक्षण मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रसायनशास्त्राचे ४ आणि गणिताचे ७ गुण असे ११ गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ बारावीच्या गणित आणि रसायनशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आले होते़ विद्यार्थ्यांसह पालकांमधून तक्रार झाल्यानंतर मंगळवारी शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले होते़ त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या बैठकीत दोन्ही विषयांचे मिळून अकरा गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला़ गणित आणि रसायन शास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण दिले जावेत, अशा सूचना पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना मॉडरेटर्सच्या माध्यमातून देण्यात आल्याचे म्हमाणेंनी सांगितले़ (प्रतिनिधी)