शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

1क्क् कोटी खचरूनही वाहतूककोंडीच

By admin | Updated: June 8, 2014 03:02 IST

रस्त्यात लुडबुडणा:या हातगाडय़ा व चौकात उभे राहून बघत बसलेले वाहतूक पोलीस यामुळे भोसरी उड्डाणपुलाला अवकळा आली आहे.

भोसरी : अवैध धंदे, बेशिस्तपणो रस्त्यावर आडवी असणारी वाहने, खासगी आणि पीएमपीएलच्या बसेस, वाहतुकीचे नसलेले नियोजन, पुलाखाली व रस्त्यात लुडबुडणा:या हातगाडय़ा व चौकात उभे राहून बघत बसलेले वाहतूक पोलीस यामुळे भोसरी उड्डाणपुलाला अवकळा आली आहे. उड्डाणपुलाखाली चाललंय तरी काय? असा प्रश्न सगळीकडे विचारला जाऊ लागला आहे. सर्वसामान्यांना भेडसावणा:या या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन भोसरीचे कारभारी हे प्रश्न सोडविणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारू लागले आहेत. 
पुणो-नाशिक महामार्गावर भोसरीत सतत होणारी वाहतूक कोंडी कायमची सोडविण्यासाठी तब्बल 1क्क् कोटी रुपये खर्च करून सुमारे दीड किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला.  मात्र येथील वाहतूक कोंडी सुटली का? असा प्रश्न अजूनही नागरिकांना पडत आहे. त्याला कारणही तसेच आहे. नाशिककडे अथवा दूरवर जाणारी वाहने उड्डाणपुलावरून जातील व भोसरी परिसरातील वाहने, पीएमपीएलची वाहने पुलाखालून हे नियोजन कागदावरच राहिले आहे. उड्डाणपुलावरून अगदी तुरळक वाहने जाताना दिसत आहेत. उड्डाणपुलावरून वाहतूक वळविण्यासाठी कुठेही नियोजन दिसून येत नाही. योग्य नियोजनाच्या अभावामुळे बेशिस्तपणो वाहतूक सुरू आहे व रस्त्यातच कुठेही वाहने लावली जात आहेत. याच्याकडे वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा होत आहे. उड्डाणपुलाखाली चांदणी चौक ते अंकुशराव लांडगे नाटय़गृह हा भाग अत्यंत वर्दळीचा आहे. याच भागात जड वाहने कुठेही रस्त्यात उभी असतात. तसेच हातगाडय़ांचीही येथे मोठी वर्दळ आहे. रस्त्याने चालत जाणोही मुश्किल होत आहे. याठिकाणी कायम वाहतूक पोलिसांची गरज आहे.  रस्त्यात कुठेही गाडी लावली तरी कोणीही हटकत नाही. त्यामुळे बेशिस्त वाढली आहे. याचा त्रस सर्वसामान्य माणसांना होत आहे. उड्डाणपूल सुरू  करताना उड्डाणपुलाखाली वाहनतळ (पाकिर्ंग) व काही ठिकाणी लॅंडस्केप, गार्डन, सुशोभिकरण करण्याचे ठरले होते. रुपी बँक ते चांदणी चौक यादरम्यान वाहनतळाचे चांगले नियोजन झाले आहे. मात्र, पुढे चांदणी चौकापासून उड्डाणपूल संपेपयर्ंत बेशिस्तपणा, प्रशासन व भोसरीच्या कारभारामध्ये समन्वयाचा अभाव यामुळेच उड्डाणपुलाला अवकळा आली आहे.
(वार्ताहर)
 
4भोसरी परिसरातून मराठवाडा विदर्भाकडे जाणा:या खासगी ट्रॅव्हल्स खूप आहेत. लांडेवाडी व नाशिक महामार्गावर या टॅव्हल्स एजन्सींनी रस्त्यावरच आपला कारभार सुरू केला आहे. या गाडय़ा रस्त्यात खूप मोठा अडथळा ठरत आहेत. या व्यावसायिकांना नाटय़गृहापुढील जागेत गाडय़ा उभ्या करण्यास सांगितले होते. मात्र, यावर कोणाचेच नियंत्रण दिसून येत नाही. त्यामुळे पुलाखाली वाहतूक कोंडी वाढत आहे. 
 
4भोसरीत फक्त आळंदी रस्त्यावर पुलाखाली वाहतूक पोलीस असतात. एकाच ठिकाणी चार चार पोलीस बसलेले असतात. मात्र, त्यांना तिथूनच जवळ असणारी वाहतूक कोंडी रस्त्यावरची वाहने दिसत नाहीत का? वाहतूक पोलिसांपासून अगदी जवळच पुलाखाली अवैध धंदे सुरु आहेत. मात्र, त्याच्याकडेही कानाडोळा का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.