शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

वीरांगना-दुर्गावती... मध्य प्रदेशला मिळाला सातवा व्याघ्र प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 05:56 IST

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल

सागर : मध्य प्रदेशातील नौरादेही अभयारण्याला संरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. या अभयारण्याचे नाव बदलून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प असे ठेवले आहे.

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल. यात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यांमधील १,४१,४०० हेक्टर इतक्या वनजमिनीचा समावेश आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी केलेल्या अभ्यासात चित्त्यांच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र उपुक्त असल्याचे आढळून आले होते. संरक्षित प्रकल्पांची मंजुरी मिळाल्याने चित्त्यांना इथे हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

अभयारण्यात १२ वाघ १९७५ मध्ये नौरादेही अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. हे १२०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या परिसरात मुख्यत्वे वाघ आणि चित्ते मोठ्या प्रमाणात आढळत असत. परंतु, पुरेसे संरक्षण नसल्याने कालांतराने येथील वाघ लुप्त झाले होते. वाघांची संख्या वाढवी या हेतूने २०१८ मध्ये इथे वाघ आणि वाघिणीच्या जोडीला सोडण्यात आले होते. सध्या या अभयारण्यात १२ वाघ आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघ