शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वीरांगना-दुर्गावती... मध्य प्रदेशला मिळाला सातवा व्याघ्र प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 05:56 IST

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल

सागर : मध्य प्रदेशातील नौरादेही अभयारण्याला संरक्षित व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर तीन महिन्यांनी शुक्रवारी याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली. या अभयारण्याचे नाव बदलून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प असे ठेवले आहे.

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल. यात सागर, दमोह, नरसिंहपूर या जिल्ह्यांमधील १,४१,४०० हेक्टर इतक्या वनजमिनीचा समावेश आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी केलेल्या अभ्यासात चित्त्यांच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र उपुक्त असल्याचे आढळून आले होते. संरक्षित प्रकल्पांची मंजुरी मिळाल्याने चित्त्यांना इथे हलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 

अभयारण्यात १२ वाघ १९७५ मध्ये नौरादेही अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. हे १२०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. या परिसरात मुख्यत्वे वाघ आणि चित्ते मोठ्या प्रमाणात आढळत असत. परंतु, पुरेसे संरक्षण नसल्याने कालांतराने येथील वाघ लुप्त झाले होते. वाघांची संख्या वाढवी या हेतूने २०१८ मध्ये इथे वाघ आणि वाघिणीच्या जोडीला सोडण्यात आले होते. सध्या या अभयारण्यात १२ वाघ आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशTigerवाघ