शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 11:28 IST

१७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले.

दमोह : माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. १७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील दमोह शहरात एका जाहीर सभेला संबोधित करताना मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध लढा सुरूच ठेवणार असल्याचेही सांगितले. छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्ता दिली; पण त्यांचे मुख्यमंत्री सट्टेबाजी आणि काळा पैसा निर्माण करण्यात गुंतलेले आढळले, असे ते म्हणाले. 

 मोदी म्हणाले की, २०१४ नंतर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर गेली. २०० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य करणाऱ्या यूकेला मागे टाकले. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास राज्यांमध्ये ८५ टक्के कमिशन मशीन काम करेन. माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते की, केंद्राने जाहीर केलेल्या प्रत्येक एक रुपयापैकी केवळ १५ पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात. दरम्यान, गरीब लोकांसाठी मोफत रेशन योजना पाच वर्षांपर्यंत वाढवण्याच्या आश्वासनाबाबत काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. 

नितीशकुमार यांच्यावर नाव न घेता केली टीका  गुना : इंडिया आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने विधानसभेत महिलांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली; परंतु, विरोधी गटाच्या घटकांनी एक शब्दही उच्चारला नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान म्हणाले की, अशी दृष्टी असलेले लोक तुमचा सन्मान आणि आदर कसा ठेवतील? केंद्रात भाजपच्या १० वर्षांच्या काळात मध्य प्रदेश सरकारचा राज्याचा अर्थसंकल्प ८०,००० कोटी रुपयांवरून तीन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पुरेसा निधी दिला नाही. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी