शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काय सांगता? मोबाईल शोरूममध्ये भन्नाट ऑफर; स्मार्टफोनसह 2 किलो टोमॅटो मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:55 IST

मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे.

टोमॅटोच्या किमती आता देशभरात सर्वत्रच खूप वाढल्या आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशात टोमॅटो महाग झाल्यानंतर आता शहरातील मोबाईल शोरूम ऑपरेटरने ग्राहकांसाठी अनोखी ऑफर दिली असून तिची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मोबाईल शोरूम ऑपरेटरने स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याची नवीन भन्नाट ऑफर आणली आहे. शहरात टोमॅटोचे भाव 160 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक नगर येथील भाजी मंडईत टोमॅटो 160 रुपये किलोने विकला जात आहे. शहरातील अभिषेक मोबाईल शॉपमधील तरुण व्यावसायिक अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, "आजच्या जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल शोरूममध्ये विविध ऑफर्स दिल्या जातात."

 स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत

"अशा स्पर्धेच्या काळात जेव्हा आम्हाला कळलं की टोमॅटोचे भाव वाढले आहेत आणि बाजारात टोमॅटो जवळपास 160 रुपये किलोने विकला जात आहे, तेव्हा आम्ही स्मार्टफोन खरेदीवर 2 किलो टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला. शोरूमने या गोष्टीच्या प्रचारासाठी दुकानाबाहेर बॅनरही लावले."

ग्राहकांची वाढली संख्या

शोरूमचालक सांगतात की, जेव्हापासून त्यांनी दुकानात ही योजना लागू केली आहे, तेव्हापासून ग्राहकांची संख्या वाढली आहे, या काळात अनेक लोक येऊन विचारत आहेत की, या दुकानात टोमॅटोची ऑफर सुरू आहे, ती रोज आहे का? ग्राहकांना 50 किलो पेक्षा जास्त टोमॅटो ऑफर म्हणून देण्यात येणार आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशSmartphoneस्मार्टफोन