शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लग्नाआधी जोडीदाराबद्दल 'या' पाच गोष्टी जाणून घ्याच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 20:10 IST

लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते.

मुंबई - लग्न करण्याआधी आपण व्यक्ति, पैसा आणि कुटुंब पाहतो. बहुतेकदा लव्ह मॅरेजमध्ये आपण जोडीदाराच्या प्रेमात इतके बुडून जातो कि, अनेक महत्वाच्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करतो आणि नंतर पश्चातापाची वेळ येते. जाणून घेऊया अशा कोणता गोष्टी आहेत ज्या लग्नाआधीच जाणून घेण महत्वाच आहे. 

- आपण ज्याच्यासोबत लग्न करत आहोत तो मानसिकदृष्टया लग्नासाठी तयार आहे किंवा नाही हे सर्वात पहिले तपासले पाहिजे. मुलगी किंवा मुलगा आई-वडिलांच्या आग्रहाखातर किंवा अन्य कुठल्या हेतूसाठी लग्न तर करत नाही ना हे जाणून घेणे महत्वाचे आहे.   

- होणा-या नव-याच्या नोकरीबद्दल अचूक माहिती  असलीच पाहिजे. फक्त शाब्दीक बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. फक्त नोकरीच नाही पगाराचीही माहिती असली पाहिजे. 

- लग्नानंतर स्वतंत्र राहणार कि, कुटुंबासोबत हे प्रश्न सुद्धा विचारले पाहिजेत. लग्नानंतर तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टींसाठी तुम्हाला भाग पाडले जाणार असेल तर ते आधीच जाणून घ्या. 

- भावी पती नोकरी करत नसेल तर त्याची गुंतवणूक आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती घ्या, तो दुस-या कुणावर तर अवलंबून नाही ना हे जाणून घ्या. 

- आपल्या जोडीदाराच्या आवडी-निवडी जाणून घ्या. त्याच्या किंवा तिच्या काही सवयी तुम्हाला आवडणा-या किंवा अजिबात न आवडणा-या असू शकतात. अनेकदा चुकीच्या सवयी भांडणासाठी कारण ठरतात.