शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

'या' 5 कारणांमुळे तरूणाईला येतोय पब्सचा कंटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 18:33 IST

आजकालच्या तरूणाईचा विकेन्डला पब्समध्ये जाण्याचा अट्टाहास आता कमी होऊ लागला आहे. अनावश्यक खर्च तसंच पार्टीनंतर होणाऱ्या त्रासामुळे सर्वांना घरीच राहणं आवडतंय.

ठळक मुद्देपब्स आणि डिस्कोपेक्षा घरीच विरंगुळा करण्याला पसंतीअनावश्यक खर्चाला कात्रीस्वत:ची स्पेस मिळवणं

आधुनिक संस्कृतीला आपण कितीही आपलंसं केलं असलं तरी, काही तरूणांना घरीच मनोरंजनाचे पर्याय शोधणं आवडतंय. मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर न जाता स्वत:ला वेळ देणं व वैयक्तिक आयुष्य सुखी करणं याकडे तरूणांचा कल दिसतो. म्हणून अजूनही तरूणांना पब्स, डिस्को व नाईटआऊट का पसंत नाही याची कारणे पाहुया.

१) शांततेत वेळ घालवणं - आजकालच्या तरूणांना पब्स आणि डिस्कोमध्ये मोठ्या आवाजात वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांपेक्षा इयरफोन्स कानात घालून शांततेत गाणी ऐकायला आवडतात.

२) पार्टीतून परतल्यावर होणारा त्रास - रात्रभर जागून पार्टी करण्यापेक्षा सकाळी उठून व्यायाम करणं व फिटनेसकडे लक्ष देणं मुलींना महत्वाचं वाटतं. त्यामुळे आरोग्यही निरोगी राहतं.

३) अनोळखी व्यक्तींशी नको असलेले संबंध - पब्स व डिस्कोमध्ये अनोळखी व्यक्तींसोबत ओळख होते. त्यातून नशेच्या आधीन जाऊन विविध परिणामांना सामोरं जावं लागतं. म्हणून बऱ्याचदा पार्टी करण्याकडे पाठ फिरवली जाते.

४) पैशाची बचत- पब्समध्ये अनियमित व अनावश्यक पैसा खर्च होतो. तसंच या पैशाचा वापर वेगळ्या पद्धतीने चांगल्या कामासाठीही करता येईल, असं तरूणांचं म्हणणं आहे. 

५) झोप महत्वाची - नोकरदार वर्गाला स्वत:च्या कामानंतर पुरेशी झोप घेणं महत्वाचं वाटतं. तसंच तरूणांना ताणतणावामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे विकेन्ड आरामात घालवावा असं वाटतं.

 

टॅग्स :NightlifeनाईटलाईफMumbaiमुंबईInternationalआंतरराष्ट्रीय