शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी ! मिरगीच्या झटक्याने पुलावरून खाली पडला गतिमंद तरुण; काही कळायच्या आत झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2022 19:31 IST

तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला होता

पानगाव (जि.लातूर) : येथून जवळच असलेल्या तळेगाव ता. अंबाजोगाई येथील एका ३२ वर्षीय गतिमंद तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. 

पानगाव-बर्दापूर रस्त्यावरील रेणा नदीच्या पुलावर ही घटना घडली असून याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेणापूर पोलिसांनी सांगितले, गणेश बालासाहेब गायकवाड (३२ रा.तळेगाव) हा तरुण गतिमंद होता. त्यास फिट (फेफरे) येत होते .तो दररोज तळेगाव येथून पानगाव येथे पायी ये जा करत होता. 

रविवारी तळेगावकडुन पानगावकडे पायी चालत जात असताना तो रेणानदीच्या पुलावर बसला असता त्यास फिट(फेफरे)आल्याने तो पाण्यात पडला. यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती श्रीकांत बालासाहेब गायकवाड यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात दिली. यावरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ.आनंद कांबळे, नामदेव सारुळे हे करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूर