शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

लातूर एमआयडीसीचा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार

By हणमंत गायकवाड | Updated: March 13, 2024 19:55 IST

लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी अशुद्ध झाली आहे.

लातूर: लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जल वाहिनी अशुद्ध झाल्याने स्थलांतरित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसीचापाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. शनिवारी १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लातूर एमआयडीसीला मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. त्यासाठी प्रकल्पावरून पाईपलाईन करण्यात आलेली आहे. मात्र लातूर-कळंब रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी अशुद्ध झाली आहे. त्यामुळे तिचे स्थलांतराचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी,लातूर व अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा १६ मार्च रोजी सकाळी सहा वाजल्यापासून १९मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजता पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी दिली आहे.

मनपाकडूनही पाण्याची बचत करण्यासाठी उपाय योजनामहानगरपालिकेने पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक तयार केले आहे. दर शनिवार ते सोमवार असे तीन दिवस प्रकल्पातून पाणी उचलण्यात येणार नाही. मात्र शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा शहरात केला जाणार आहे. एमआयडीसीच्या जलवाहिनीचे काम करण्यात येत असल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मात्र लातूर मनपाने पाणी बचतीसाठी पाणी न उचलण्याचा निर्णय घेतला आहे, मनपाची स्वतंत्र जलवाहिनी आहे, असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीMIDCएमआयडीसी