शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे ऊसबिले द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

गेल्‍या गळीत हंगामात जिल्‍ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ९ साखर कारखान्‍यांनी ३१ लाख ६७ हजार मे. टन उसाचे ...

गेल्‍या गळीत हंगामात जिल्‍ह्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण ९ साखर कारखान्‍यांनी ३१ लाख ६७ हजार मे. टन उसाचे गाळप केले. त्‍यापैकी मांजरा परिवारातील मांजरा, विलास, विलास-२ आणि रेणा या चार कारखान्‍यांनी १८ लाख ५७ हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना उसाची बिले देण्‍यात यावीत असे, शासनाचे निर्देश असतानाही चार कारखान्‍यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन २२०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत उसाचे बिल अदा केले आहे. गेल्‍या दीड दोन वर्षापासून कोरोनाच्‍या संकटात सापडला आहे. शेतकऱ्याला मदत करणे ही काळाची गरज असतानाही साखर कारखान्‍यांनी शासनाच्‍या नियमानुसार एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिले देणे गरजेचे आहे. मात्र अद्यापपर्यंत देण्‍यात आलेला नाही. दहा दिवसांच्‍या आत शेतकऱ्यांच्‍या खात्‍यावर रक्‍कम जमा करावी अन्‍यथा ९ ऑगस्‍ट क्रांतीदिनी संबंधित कारखान्‍याच्‍या कार्यालयासमोर आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेश कराड यांनी साखर आयुक्‍त, साखर संचालक, प्रादेशिक साखर सहसंचालक, जिल्‍हाधिकारी, तहसीलदार, साखर कारखान्‍याच्‍या कार्यकारी संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे.