शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कंटेनरला ओव्हरटेक करताना धक्का लागून दोघे चिरडले; विवाह समारंभासाठी जाताना अपघात

By हरी मोकाशे | Updated: April 30, 2023 17:24 IST

विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले असता अपघात झाला.

लातूर: विवाह समारंभासाठी मोटारसायकलवरुन तिघे निघाले होते. कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अचानकपणे धक्का लागून दुचाकीचा अपघात झाला. त्यात कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडल्याने दोघेजण जागीच ठार झाले. ही घटना लातूर- अंबाजोगाई महामार्गावरील निवाडा फाट्याजवळ रविवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडली.

रबानी अजिम शेख (३५, रा. चांडेश्वर, ता. लातूर) व अजय संजय जाधव (रा. बेंबळी टाकळी, ता. धाराशिव) असे मयत दोघांची नावे आहेत. रेणापूर पोलिसांनी सांगितले, अंबाजाेगाई तालुक्यातील सायगाव येथे विवाह समारंभासाठी रबानी अजिम शेख, अजय संजय जाधव आणि जयराज प्रताप काळे पाटील (३५, रा. चांडेश्वर) हे तिघे रविवारी दुपारी दुचाकी (एमएच २५, एव्ही १०३६) वरुन लातूर- अंबाजोगाई महामार्गावरुन जात होते. ते रेणापूर तालुक्यातील निवाडा फाट्यानजिक पोहोचले असता कंटेनर (एनएल ०२, एए ०२०४) जात होता. तेव्हा या मोटारसायकलस्वारांनी त्यास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरु केला. 

दरम्यान, अचानकपणे दुचाकीचा धक्का कंटेनरला लागला आणि दुचाकीस्वाराचा ताबा सुटला. त्यामुळे ते खाली पडले. तेव्हा कंटेनरच्या पाठीमागील चाकाखाली येऊन रबानी अजिम शेख व अजय संजय जाधव हे जागीच मृत्यूमुखी पडले. या अपघातात जयराज काळे पाटील हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रेणापूर पोलिसांत सुरु होती. 

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू