शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

जनादेश नसलेले तीन पक्षांचे सरकार घाबरट - चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 17:42 IST

अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे.

ठळक मुद्देमराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. या सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात

लातूर : जनादेश नसताना महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारने राज्याची वाट लावली असून, केवळ घोषणा केल्या जातात; परंतु अंमलबजावणी होत नाही, सरकार घाबरट आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केली. 

पाटील म्हणाले, राज्य सरकारमध्ये सावळागोंधळ आहे. त्यांना मराठा आरक्षणाचे गांभीर्य नाही. सारथी संस्थेसाठी आर्थिक तरतूद नाही. अण्णासाहेब  पाटील आर्थिक विकास महामंडळही बरखास्त केले आहे. या सरकारकडून केवळ घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. आता नागपूर अधिवेशन मुंबईत घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरातच झाले पाहिजे, तसेच अतिवृष्टीसाठी सरकारने १० हजार रुपये देण्याची केलेली घोषणा फसवी असून ही रक्कम तुटपुंजी आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांंनी एकरी २५ हजार रुपये देण्याची मागणी केली होती. या मागणीचा आता त्यांना का विसर पडला? असेही ते म्हणाले.

पत्रपरिषदेला माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाState Governmentराज्य सरकार