शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शेती वाटणीच्या वादातून भयंकर कृत्य; धूलिवंदनाला भर चौकात गाठून एकाचा खून  

By संदीप शिंदे | Updated: March 26, 2024 15:29 IST

शेतीच्या वादातून एकाचा खून; औसा तालुक्यातील टाका येथील घटना

बेलकुंड (जि. लातूर) : शेती वाटणीच्या कारणावरून औसा तालुक्यातील टाका येथे टाका सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता एकाचा खून झाल्याची घटना घडली असून, याबाबत भादा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, टाका येथील भास्कर दगडू शिंदे, संतोष दगडू शिंदे व रमाकांत दगडू शिंदे यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद होता. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास भास्कर शिंदे हे गावातील मुख्य चौकात आले असता, संतोष शिंदे, रमाकांत शिंदे, सोन्या मोरे व विजया मोरे यांनी त्यांना गाठून शेतीच्या वाटणीच्या विषयावरून झटापट करून जखमी केले. त्यानंतर धारदार शस्त्राने शरीरावर वार केल्याने भास्कर शिंदे हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी सदानंद भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध कलम ३०२, ३२३ अंतर्गत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी औशाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गोसावी, भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक व्यंकट कुसमे करीत आहेत. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर