शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिक्षकच साहित्य आणि संस्कृतीचा खरा आधार आहे : इंद्रजीत भालेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:52 IST

संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांचे मत

ठळक मुद्देलातूर येथे शिक्षक साहित्य संमेलन 

लातूर : साहित्य आणि संस्कृती विकसित करण्याच्या कामी शिक्षक आघाडीवर राहिलेले आहेत़ आजवर झालेली साहित्य संमेलने शिक्षकांच्या सहकार्यामुळेच झाली आहेत़ शिक्षक आणि साहित्याचे नाते जवळचे आहे़ शिवाय, अव्वल दर्जाच्या प्रमुख लेखकांमध्येही शिक्षक जास्त आहेत. त्यामुळे शिक्षकच साहित्याचा खरा आधार आहे, असे प्रतिपादन शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव यांनी येथे सोमवारी केले़

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या सातव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते लातूर येथील गिरवलकर सभागृहात बोलत होते़ मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, स्वागताध्यक्ष आ़ धीरज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, प्रा़ बी़व्ही़ मोतीपवळे, प्राचार्य डॉ़ नागोराव कुंभार, निवृत्त सनदी अधिकारी भा़ई़ नगराळे, महाराष्ट्र शिक्षक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने, शिवाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़

इंद्रजीत भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावाकडे चल माझ्या दोस्ता़’, तसेच ‘शिक बाबा शिक आता लढायला शिक़़़’ या दोन कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली़ यावेळी शैक्षणिक व साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ 

टॅग्स :Teacherशिक्षकliteratureसाहित्यlaturलातूर