शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

घरणी प्रकल्पाचे पाणी लातूरला नको; शिरुर अनंतपाळ येथे ग्रामस्थांचे पिंडदान आंदोलन

By संदीप शिंदे | Updated: July 8, 2023 17:54 IST

शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे.

शिरुर अनंतपाळ : घरणी मध्यम प्रकल्पाचे लातूरच्या महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनीचे खोदकाम करण्यात येत आहे. त्यास विरोध करण्यासाठी मागील १३ दिवसांपासून विविध पध्दतीने आंदोलन करण्यात येत असून, शनिवारी शिरुर अनंतपाळ येथे पिंडदान आंदोलन करण्यात आले.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्पावरून ७० गावाना पाणी पुरवठा योजनेसह शेतीला सिंचन योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे. त्याचे काम सध्या सुरु असून, विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी, सर्वपक्षीय नेते एकवटले असुन, १३ दिवसापासून येथील पोलीस चौकीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

रास्ता रोको, मोर्चा, अन्नत्याग, शोले स्टाईल आंदोलन, जागर आंदोलन अशा विविध पध्दतीने आंदोलन करण्यात आले असून, शनिवारी पिंडदान आंदोलन करण्यात आले. यावेळी धोंडीराम सांगवे, शिवाजी पेठे, अनिल देवंगरे, संतोष शेटे, गणेश धुमाळे, रामकिशन गड्डीमे, सुमतीनंदन दुरुगकर, महादेव आवाळे, सुचित लासुणे, विशाल गायकवाड, विरभद्र मुदाळे, विनोद देवंगरे, सोमेश्वर तोंडारे, अशोक कोरे, ओमकार बिराजदार, बालाजी सलगरे, तानाजी फुलारी, नरसिंग कामगुंडा, नवाज चौधरी, महेश उंबरगे उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीFarmerशेतकरी