शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा महावितरण कार्यालयासमाेर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युतताराचे कनेक्शन गेले आले. २००५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा ...

निलंगा तालुक्यातील खडकउमरगा या गावात पंचवीस घरावरून विद्युतताराचे कनेक्शन गेले आले. २००५ पासून ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात अनेक वेळा चकरा मारून सदरील विद्युततारा हटविण्याची मागणी केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. बुधवारी विश्वनाथ शिवाजी कदम या युवकांस विद्युततारांचा शॉक लागून जीव गमवावा लागला. त्याची पत्नी, आई, वडील, एक मुलगा व एक मुलगी यांचा आधार गेल्याचा राग मनात धरून निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र, येथील कार्यकारी अभियंता व्ही.आर. ढाकणे यांनी मयत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी महावितरण कंपनीकडे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करणार व मदत मिळवून देणार तसेच दोन दिवसात विद्युततारांचे स्थलांतर काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात नरसिंग भुरे, देवानंद चव्हाण, दिगंबर बोयणे, मंगेश कदम, विष्णू कदम, शंकर भुरे, संदीप चव्हाण, परशुराम कदम, केशव कदम, विठ्ठल कदम, सतीश चव्हाण, दुष्यंत कदम, उमेश कदम, गोविंद काळे, नागनाथ स्वामी, अनिकेत भुरे, अजय तेलंगे, शिवाजी भुरे, रामलिंग भुरे, तुकाराम कदम, दत्तात्रय मल्लीशे, किशोर काळे, किशोर कदम, पंडित पोद्दार, अजय कदम, बालाजी कदम, कांताबाई सूर्यवंशी, कस्तुरबाई काळे, मंगल बोयणे, कांताबाई चव्हाण, अनिता म्हेत्रे, सिंधू कदम, सोनाबाई भुरे, सुमित्राबाई पाटील, शशिकला म्हेत्रे, उज्वला काळे, वनिता काळे आदीसह ग्रामस्थांचा सहभाग होता.

फोेटो फाईल नेम : १००६ निलंगा आंदोलन

कॅप्शन : निलंगा तालुक्यातील खडक उमरगा येथील ग्रामस्थांनी निलंगा येथील महावितरण कार्यालयासमोर गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.