शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

रिमझिम पावसाने मशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात दोन दिवसात झालेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामाला वेग ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात दोन दिवसात झालेल्या रिमझिम पावसाने खरीप हंगामातील पिकांना आधार मिळाला आहे. त्यामुळे मशागतीच्या कामाला वेग आला असून, फवारणीपेक्षा कोळपणीवर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

तालुक्यात २८ हजार ३८४ हेक्टर खरीप लागवडीचे क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरा करण्यात येत आहे. मात्र, मध्येच पावसाने पाठ फिरवली होती, त्यामुळे पेरणीचा वेग मंदावला होता. मृगाच्या मुहुर्तावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके उगवली. परंतु, पावसाअभावी दुपार धरू लागली होती. दरम्यान, मागील दोन दिवसात रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे संथगतीने सुरू असलेल्या पेरण्यांचा वेग वाढला आहे. पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आंतरमशागतीची कामे सुरू केली आहेत. मशागतीच्या कामाला गती आली आहे. तणनाशक, कीटकनाशक फवारणी सुरू करण्यात आली आहे. काही शेतकरी फवारणीपेक्षा कोळपणीवर भर देत असल्याचे दिसून येत आहे.

फवारणीपेक्षा कोळपणीवर उत्तम...

खरीप हंगामातील पिकांच्या वाढीसाठी तणनाशक फवारणीपेक्षा कोळपणी करणे अधिक फायद्याचे असते. कारण तणनाशक फवारणी केल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो, असे प्रगतशील शेतकरी धोंडीराम कारभारी, विठ्ठल पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार यांनी सांगितले.