शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतीपंपाचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST

अहमदपूर : तालुक्यातील मौजे तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील ...

अहमदपूर : तालुक्यातील मौजे तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.

तालुक्यातील तीर्थ, किन्नी कदू येथील शेतकरी शेतीचा वीजपुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण करणार होते. यावेळी या शेतकऱ्यांची माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कोरोनाच्या संकटकाळात आर्थिक संकट ओढवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्याची परिस्थिती पाहून विनायकराव पाटील यांनी अहमदपूर येथील महावितरणच्या कार्यालयाला भेट देत तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता मठपती यांनी या सर्व शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पुढील १० ते १५ दिवसांच्या आत सुरळीत करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले उपोषण स्थगित केले. यावेळी अमित रेड्डी, गोविंद गिरी, शेतकरी रामचंद्र पेड, राजू पाटील, भगवान पाटील, माधव माने, संभाजी माने, भारती, मारोती पेड, गोविंद देवकते, हणमंत पेड, संभाजी माने, धोंडिबा देवकते, गोविंद पेड, तुकाराम गंगथडे, आदी उपस्थित होते.