शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तहसीलच्या प्रवेशद्वाराला बांधले करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 18:03 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारास करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले़

औसा (लातूर ) : सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीपातील सोयाबीन, मुग, उडीद पिकांचा पाचोळा झाला आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ शासन मात्र नुकसानीचे पंचनामे करीत नाही़ त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारास करपलेल्या पिकांच्या पेंड्यांचे तोरण बांधून अनोखे आंदोलन करण्यात आले़

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे, मुकेश देशमाने, महेश बनसोडे, राजेंद्र कांबळे, धनराज गिरी, किरण बिराजदार, शैलेश इरपे, गोविंद चव्हाण, सतीश जंगाले, युवराज आळणे, विकास लांडगे, अनिल बिराजदार, संदीप कांबळे, दशरथ ठाकूर, शंकर शिंदे, विजय भोसले, प्रवीण पोतदार, शाम शिंदे, समाधान शिंदे, शंकर शिंदे, विशाल करदुरे, गुणवंत लोहार, काशिनाथ आळणे, कपिल पवार, विवेक महावरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

औसा तालुक्यात अल्प पावसावर खरीप पिके जगली़ परंतु, गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे़ त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत़ अशा परिस्थितीत शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात करणे गरजेचे होते़ परंतु, अद्यापही पंचनामे सुरु झाले नाहीत़ त्यामुळे मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले़ शासनाने शेतकºयांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करुन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरMNSमनसे