शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अनाथ मुलांना हाेणार पाेलीस दादाच्या कारभाराची ओळख..!

By राजकुमार जोंधळे | Updated: August 9, 2022 18:48 IST

यंदाची राखी पाैर्णिमा साजरी करताना विधायक पद्धतीने साजरी करण्याचा मानस जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे.

लातूर : काेराेना प्रादुर्भावानंतर पहिल्यांदाच राखीपाैर्णिमेचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत आहे. शाळा-महाविद्यालयातही रक्षाबंधन साजरा करण्यासाठीची लगबग सुरु आहे. तर लातूर जिल्हा पाेलीस दलाने यंदा विधायक राखीपाैर्णिमा साजरी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. लातुरातील नांदेड राेडवर असलेल्या एसओएस बालग्राममधील अनाथ मुला-मुलींसाेबत राखीपाैर्णिमा साजरी केली जाणार आहे. यातून त्यांना पाेलीस दादांच्या कारभाराची ओळख हाेणार आहे.

दरवर्षी राखीपाैर्णिमेनिमित्त विविध सामाजिक संघटना, बचत गटांच्या महिला पाेलीस आणि संरक्षण दलात कार्यरत असलेल्या जवानांना राखी बांधण्यासाठी येतात. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना टपालाने, कुरियरने राखी पाठविली जाते. आता यंदाची राखी पाैर्णिमा साजरी करताना विधायक पद्धतीने साजरी करण्याचा मानस जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी लातुरातील एसओएस बालग्राममधील अनाथ मुलांचा सहभाग यंदाच्या राखपाैर्णिमा सणात राहणार आहे. त्यासाठी पाेलीस प्रशासनाने तयारी केली आहे. अनाथ मुला-मुलींना पाेलीस प्रशासनाचे कामकाज कसे चालते याबाबतची माहिती दिली जाणार आहे. पाेलीस अधीक्षक कार्यालय, पाेलीस मख्यालयाची सफर त्यांच्यासाठी घडविण्यात येणार आहे. मुख्यालयात मांडण्यात येणाऱ्या शस्त्राचे प्रदर्शनातून पाेलीस दलाबाबत प्रबाेधन केले जाणार आहे. शस्त्र कसे चालवावे, त्याचे महत्व, त्याची क्षमता याबाबत पाेलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांकडून दिली जाणार आहे, असेही पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.

ताणतणाव दूर करण्याचा प्रयत्न...

पाेलीस कर्मचाऱ्यांना बारा-बारा तास काम करावे लागते. सततची दगदग आणि ताणतणाव यामुळे आराेग्यावर परिणाम हाेत असल्याने अनेक व्याधी वयाच्या चाळीशीनंतर उद्धभवत आहेत. यावर मात करण्यासाठी ताणतणाव दूर करणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, उत्तम आहार आणि मनशांतीसाठी मेडिटेशनची गरज आहे. यासाठीही उपक्रमाचे आयाेजन केले आहे.

टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस