शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

ग्रामीण भागातील शिक्षणाला ऑनलाइनचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST

/ वाढवणा बु. : गत दहा महिन्यापासून कोरोनामुळे शांळा बंद आहेत. सध्या महाराष्ट्रात ९ ते १२ वी पर्यंतचे ...

/ वाढवणा बु. : गत दहा महिन्यापासून कोरोनामुळे शांळा बंद आहेत. सध्या महाराष्ट्रात ९ ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील शाळेत विद्यार्थी संख्या हळूहळू वाढत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण विभाग कोरोना प्रतिबंधक उपायाचे मार्गदर्शन करत आहे. शालेय स्तरावर मास्क अनिवार्य आहे. सँनिटायजर वापर करणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे, एकमेकात अंतर ठेवणे आदी सुचना केल्या जात आहेत.

सध्या नववीपासुन बारावीपर्यंतचे वर्ग सुरु आहेत, मात्रं ज्या वयात मुलावर संस्कार रुजवले जातात. अशा वयात म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. परिणामी, पालकाची चिंता वाढली आहे. उदगीर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढला होता. मात्र सध्या ताे प्रभाव कमी झाला आहे. शाळेत भाषण, खेळ, विविध स्पर्धांच्या माध्यमताून मुलाचा शारीरिक, बौद्धिक विकास केला जाताे. मात्र कोरोनामुळे प्राथमिक शाळा सध्या बंदच आहेत. त्या सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालक करत आहेत. ग्रामीण भागात सुरु असलेल्या आँनलाईन शिक्षणात नेटवर्किंगचा अडथळा आहे.

शाळा सुरू नसल्याने सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत मुलं टिव्ही, मोबाईल, नाहीतर बाहेर खेळण्यासाठी पडत आहेत. त्यामुळे वेळेवर जेवण करत नाहीत, ना अभ्यास करत नाहीत, असे वाढवणा येथील पालक हिरष बिडवई म्हणाले.

ऑनलाइन शिक्षणातून धडे...

शाळा बंद असल्या तरी शिक्षण बंद नाही, मुलांना मोबाईलच्या माध्यमातून शैक्षणिक काम सुरुच आहे. स्वाध्याय, फोनवरुन चौकशी, गृहभेटी या माध्यमातून शैक्षणिक आढावा घेतला जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून कोविड कॅप्टन नेमण्यात आले आहेत. या मध्यमातून शैक्षणिक काम चालूच आहे. पालक-शिक्षक समन्वयातून शिक्षण चालूच आहे.

- ज्ञानेश्वर नकुरे, मुख्याध्यापक, आडोळवाडी