शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
4
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
5
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
6
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
7
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
8
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
9
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
10
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
11
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
12
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
13
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
15
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
16
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
17
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
18
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
19
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
20
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

आषाढात शुभ तारखा पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, ...

आषाढात शुभ तारखा

पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, आता सुविधा वाढलेल्या आहेत. त्यामुळे गौण काळातही विवाह सोहळे करता येऊ शकतात. लोकांची सोय व्हावी म्हणून जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन लग्न तिथीच्या तारखा तज्ज्ञांनी दिल्या आहेत. काळानुरुप बदल स्वीकारला पाहिजे. - अघोर महाराज

चातुर्मासामध्ये विवाह करू नये, असे कुठल्याच ग्रंथात नमूद नाही. पाऊस काळ अधिक सुविधा कमी असल्यामुळे आषाढात विवाह होत नव्हते. चिखल मातीची घरे होती. त्यामुळे सुविधा नव्हत्या. परंतु, आता सुविधा वाढल्या आहेत. आपत्कालीन सोय म्हणून पंचांगातही तारखा दिलेल्या आहेत. - राजाभाऊ सेलूकर महाराज

परवानगी ५० चीच, पण

कोरोनामुळे मर्यादित संख्येत विवाह सोहळे उरकण्यात येत आहेत. गत उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा जिल्ह्यात कहर होता. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत. आता काही वधू-वर पालक आषाढातही विवाह उरकत असून, कोरोनाचा आणखी संसर्ग सुरू असल्याने फक्त ५० व्यक्तींनाच विवाह सोहळ्याला उपस्थित राहता येत आहे.

मंगल कार्यालये बुक

वधू-वर पालक घरच्या घरी विवाह सोहळे उरकत असल्याने मंगल कार्यालयांना यंदाच्या हंगामात तोटा सहन करावा लागला.

एप्रिल, मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होता. प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले होते. लोक कोरोनामुळे भयभीत झाले होते. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत.

आता आषाढ सुरू असून, गौण विवाह मुहूर्त असल्याने तीन-चार तारखा बुक झाल्या आहेत, असे मंगल कार्यालयाचे संचालक देशमुख यांनी सांगितले.