शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

आषाढात शुभ तारखा पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, ...

आषाढात शुभ तारखा

पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, आता सुविधा वाढलेल्या आहेत. त्यामुळे गौण काळातही विवाह सोहळे करता येऊ शकतात. लोकांची सोय व्हावी म्हणून जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन लग्न तिथीच्या तारखा तज्ज्ञांनी दिल्या आहेत. काळानुरुप बदल स्वीकारला पाहिजे. - अघोर महाराज

चातुर्मासामध्ये विवाह करू नये, असे कुठल्याच ग्रंथात नमूद नाही. पाऊस काळ अधिक सुविधा कमी असल्यामुळे आषाढात विवाह होत नव्हते. चिखल मातीची घरे होती. त्यामुळे सुविधा नव्हत्या. परंतु, आता सुविधा वाढल्या आहेत. आपत्कालीन सोय म्हणून पंचांगातही तारखा दिलेल्या आहेत. - राजाभाऊ सेलूकर महाराज

परवानगी ५० चीच, पण

कोरोनामुळे मर्यादित संख्येत विवाह सोहळे उरकण्यात येत आहेत. गत उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा जिल्ह्यात कहर होता. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत. आता काही वधू-वर पालक आषाढातही विवाह उरकत असून, कोरोनाचा आणखी संसर्ग सुरू असल्याने फक्त ५० व्यक्तींनाच विवाह सोहळ्याला उपस्थित राहता येत आहे.

मंगल कार्यालये बुक

वधू-वर पालक घरच्या घरी विवाह सोहळे उरकत असल्याने मंगल कार्यालयांना यंदाच्या हंगामात तोटा सहन करावा लागला.

एप्रिल, मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होता. प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले होते. लोक कोरोनामुळे भयभीत झाले होते. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत.

आता आषाढ सुरू असून, गौण विवाह मुहूर्त असल्याने तीन-चार तारखा बुक झाल्या आहेत, असे मंगल कार्यालयाचे संचालक देशमुख यांनी सांगितले.