शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

आषाढात शुभ तारखा पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, ...

आषाढात शुभ तारखा

पाऊस काळ जास्त होता. जागा नव्हती. त्यामुळे पूर्वीच्या काळात तुळशीच्या लग्नापर्यंत विवाह सोहळे होत नव्हते. परंतु, आता सुविधा वाढलेल्या आहेत. त्यामुळे गौण काळातही विवाह सोहळे करता येऊ शकतात. लोकांची सोय व्हावी म्हणून जुन्या ग्रंथांचा आधार घेऊन लग्न तिथीच्या तारखा तज्ज्ञांनी दिल्या आहेत. काळानुरुप बदल स्वीकारला पाहिजे. - अघोर महाराज

चातुर्मासामध्ये विवाह करू नये, असे कुठल्याच ग्रंथात नमूद नाही. पाऊस काळ अधिक सुविधा कमी असल्यामुळे आषाढात विवाह होत नव्हते. चिखल मातीची घरे होती. त्यामुळे सुविधा नव्हत्या. परंतु, आता सुविधा वाढल्या आहेत. आपत्कालीन सोय म्हणून पंचांगातही तारखा दिलेल्या आहेत. - राजाभाऊ सेलूकर महाराज

परवानगी ५० चीच, पण

कोरोनामुळे मर्यादित संख्येत विवाह सोहळे उरकण्यात येत आहेत. गत उन्हाळ्यामध्ये कोरोनाचा जिल्ह्यात कहर होता. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत. आता काही वधू-वर पालक आषाढातही विवाह उरकत असून, कोरोनाचा आणखी संसर्ग सुरू असल्याने फक्त ५० व्यक्तींनाच विवाह सोहळ्याला उपस्थित राहता येत आहे.

मंगल कार्यालये बुक

वधू-वर पालक घरच्या घरी विवाह सोहळे उरकत असल्याने मंगल कार्यालयांना यंदाच्या हंगामात तोटा सहन करावा लागला.

एप्रिल, मे महिन्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होता. प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले होते. लोक कोरोनामुळे भयभीत झाले होते. त्यामुळे विवाह सोहळे झाले नाहीत.

आता आषाढ सुरू असून, गौण विवाह मुहूर्त असल्याने तीन-चार तारखा बुक झाल्या आहेत, असे मंगल कार्यालयाचे संचालक देशमुख यांनी सांगितले.