शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नैतिक मार्ग हाच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST

लातूर : स्वैराचार, अनैतिकतेला आचरणातून हद्दपार करण्यासाठी सतत नैतिक मार्गाचा अवलंब करावा, ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कुराणमध्ये ईश्वराने दिली ...

लातूर : स्वैराचार, अनैतिकतेला आचरणातून हद्दपार करण्यासाठी सतत नैतिक मार्गाचा अवलंब करावा, ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कुराणमध्ये ईश्वराने दिली आहे. त्यामुळे त्याचे अध्ययन करावे, असे प्रतिपादन मुजिब देवणीकर यांनी केले.

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्यावतीने ॲम्बेसी सभागृहात आयोजित ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या दहा दिवसीय राज्यव्यापी अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सय्यद मिसबाहोद्दीन हाशमी होते. जयंतराव पाटील, साजिद आझाद, साजिद खान, जुनेद अकबर, आशफाक अहमद शहराध्यक्ष एम. आय. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देवणीकर म्हणाले, कुराणचा संदेश सर्व मानव जातीसाठी आहे. जे लोक राग गिळून टाकतात, दुसऱ्याच्या चुका माफ करतात, असे लोक ईश्वराला प्रिय आहेत. त्यामुळे सदाचार आपल्या जीवनाचे अंग बनले पाहिजे. यावेळी किशन पाटील म्हणाले, कुराण पठणामुळे जीवन जगण्याचा मार्ग सापडतो. त्यातून अनेक वाईट गोष्टींपासून माणूस दूर राहतो.

या अभियानातून मास्क वाटप, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शहरातील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यातून कुराण व प्रेषितांचा संदेश पोहोचविला जाणार आहे. प्रास्ताविक शहराध्यक्ष एम. आय. शेख यांनी केले. सूत्रसंचालन बशीर शेख यांनी, तर अबरार मोहसीन यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील समाजबांधव उपस्थित होते.