शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

मनसेच्या 'गळफास' आंदोलनाने वेधले लक्ष, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी

By संदीप शिंदे | Updated: September 27, 2022 19:32 IST

'शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तुटपुंजी मदत देण्यात आली असून, त्यातही भेदभाव करण्यात आला आहे.'

औसा : अतिवृष्टी, गोगलगाय व अळीच्या प्रादुर्भावामुळे खरीपातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच उजनी, मातोळा, बेलकुंड मंडळांना नुकसानभरपाईसह पिकविम्याच्या २५ टक्के आगाऊ रक्कमेतून वगळण्यात आले. त्यामुळे विमा कंपनीच्या तुघलकी कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गळ्यात गळफास लावून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.

तालुक्यात झालेल्या नुकसानीची कृषीमंत्र्यांनी पाहणी केली होती. त्यावेळी सरसकट मदत देण्याची हमी त्यांनी दिली. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीपोटी तुटपुंजी मदत देण्यात आली असून, त्यातही भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे मदतीपासून वगळण्यात आलेल्या मंडळांना तातडीने मदत देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे, तालुकाध्यक्ष मुकेश देशमाने, सचिन बिराजदार, धनराज गिरी, महेश बनसोडे, प्रवीण कठारे, रामप्रसाद दत्त, जीवन जंगाले, विकास लांडगे, गोविंद चव्हाण, अमोल थोरात, किशोर अगलावे, तानाजी गरड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :laturलातूरMNSमनसेFarmerशेतकरी