शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले, पाणी उभ्या पिकात शिरल्याने शेतकरी हवालदिल

By संदीप शिंदे | Updated: September 5, 2022 17:08 IST

पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने शेतात पाणी शिरले असून पिकांचे नुकसान झाले आहे

निलंगा (जि. लातूर): तालुक्यात दोन दिवसात झालेल्या पावसामुळे मसलगा प्रकल्प ९७ टक्के भरला असून, चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, प्रकल्पातून सोडण्यात आलेले पाणी उभ्या पिकात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

निलंगा तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोमवारी पहाटे मसलगा प्रकल्पाचे चार दरवाजे दहा सेंटिमीटरने उघडून ३८.४२ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे प्रकल्प अभियंता देशमुख यांनी सांगितले. प्रकल्प ९७ टक्के भरला असून, कुठल्याही क्षणी अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाखालील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, चार गेटमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने हे पाणी चक्क शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात शिरत असल्याने पीक क्षेत्राचे कायम नुकसान होत आहे. यासंदर्भात हे क्षेत्र कायमस्वरूपी बाधित करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी शिरत असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला असून, या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे.

कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करा...अनेक वर्षांपासून सलगा येथील शेतकऱ्यांना प्रकल्पातील पाणी सोडल्यास पिकांची आशा सोडून द्यावी लागते. त्यामुळे कायमस्वरूपी बाधित क्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी गुरुनाथ जाधव, तुळशीदास साळुंखे, अभिनंदन जाधव, बलभीम जाधव, पंडित जाधव, प्रकाश ओम, निवृत्ती पाटील, प्रकाश जाधव, सतीश जाधव, बळीराम पाटील, बाबासाहेब पाटील, परमेश्वर पवार, गोविंद पाटील, हरी साळुंखे, पांडुरंग साळुंखे यांनी केली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती