शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नोटाबंदीसारखीच मंदी मानवनिर्मित - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 05:03 IST

देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे़ नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे़

लातूर : देशात आर्थिक मंदी आली नसून ती लादण्यात आली आहे़ नोटाबंदीसारखीच ही मानवनिर्मित मंदी असून, गोरगरीबांचे कंबरडे मोडण्याचे हे षडयंत्र आहे़ सामान्य माणसाचे जीवन अशांत करण्याचा हा प्रकार आहे़ ज्या देशात ४० टक्क्यांपेक्षा अधिक लोक दारिद्य्र रेषेखाली जीवन जगत आहेत़ त्या देशामध्ये मंदी येतेच कशी, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही अडीचशे जागा जिंकूअसे वक्तव्य करून मतदारांनागृहित धरले आहे़ यातून त्यांनी मतदारांचा अवमानच केला आहे, अशी टीका त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीत रविवारी केली.वंचित घटकातील कुटुंब आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्नांच्या विंवचनेत अडकला पाहिजे, असे प्रयत्न सुरू आहेत़ ज्या दिवशी हे सरकारआपण पाडू त्या दिवशी मंदीसंपुष्टात येईल़ जेवढे दिवस सरकार सत्तेत राहील तेवढे दिवस ही मंदी कायम राहील़ यातून बाहेर पडण्यासाठी आता महाराष्ट्रातले सरकार उलथून टाका. महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार नाही, याची काळजी घ्या, असे आवानही त्यांनी केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर