शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांचे आरोग्य धोक्यात! जागोजागी कचऱ्याचे ढिग, धुराने नागरिक झाले बेजार!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2023 14:38 IST

कचरा पेटवून देणाऱ्यांवर कारवाई होणार का?

लातूर : शहरातील प्रमुख मार्गासह बाजारपेठ, अंतर्गत रस्ते आणि भाजी मंडई, फ्रुट मार्केट परिसरात मोठया प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसून येत आहेत. तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढिगच पेटवून दिले जात असल्याने आकाशात धुराचे लोट दिसून येत आहेत. परिणाम, नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून, याबाबत संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. 

लातूर शहरातील गंजगोलाई परिसरात असलेल्या फ्रुटमार्केटमध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिग पडल्याचे चित्र कायम दिसून येते. तर रिंगरोड परिसरातही ठिकठिकाणी कचरा मोठया प्रमाणात पडलेला दिसून येत आहे. काही जण या कचऱ्याच्या ढिगाऱ्यालाच आग लावत आहेत. यामुळे परिसरात धुराचे लोट दिसून येत आहेत. यातून अबाल-वृद्धांना श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत आहे. रिंगरोड परिसरात छत्रपती चौक ते पाच नंबर चौक दरम्यान गोपाळ नगर येथे दोन दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावण्यात आली होती. 

धुराच्या लोटात प्रमुख रस्त्याच हरवून चाललाय..लातूर शहरातील नांदेड रोडवरील एका शाळेच्या संरक्षक भिंतीलगतच भांगरातील टायर, कचरा, प्लास्टिक जाळला जात आहे. परिणामी, धुरामध्ये प्रमुख रस्त्याच हरवून चालला आहे. शिवाय, लातुरात विविध ठिकाणीही कचरा पेटवून देत प्रदूषण केले जात आहे. याबाबत संबंधित यंत्रणा कारवाईसाठी पुढे येत नसल्याने कचरा जळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

टॅग्स :laturलातूरGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMuncipal Corporationनगर पालिका