शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

आदिवासी कुकी महिलांनी जपला बंधुभाव; लातूरकरांचे मणिपूरमध्ये रक्षाबंधन!

By राजकुमार जोंधळे | Updated: August 31, 2023 07:50 IST

मणिपूरमधील अशांततेच्या पार्श्वभूमीवर लातूरकरांचे कौतुकास्पद पाऊल

राजकुमार जाेंधळे, लातूर: गेले काही महिने अशांतता पसरलेल्या मणिपूरमध्ये जाऊन लातूरच्या विनायकराव पाटील कवठेकर यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी आदिवासी कुकी महिलांनी राखी बांधत बंधूभाव जपला. यावेळी शांतता, साेहार्द कायम राहावे, ही भावना सर्वांनीच व्यक्त केली.

कुकी आणि मैतई या दाेन समाजामध्ये संघर्ष निर्माण हाेऊन अशांतता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत आदिवासी कुकी समाज स्थलांतरित झाला आहे. अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत मनाेबल वाढविण्यासाठी देशाच्या काेनाकाेपऱ्यातील विविध संस्था, संघटना मणिपूरला भेट देत आहेत. त्याचाच भाग म्हणून शेतकरी नेते विनायकराव पाटील कवठेकर, अनंत अल्लासे यांनी मणिपूरच्या विविध भागांचा दाैरा केला. तेथील अन्यायग्रस्त समाजबांधवांची भेट घेतली. तसेच रक्षाबंधनाचा सण साजरा करत आदिवासी कुकी महिलांकडून राखी बांधून घेतली. 

उमरगा येथील श्रमजीवी परिवाराच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे विनायकराव पाटील यांनी सांगितले. अजूनही त्या भागात महिला- मुलींची उपासमार हाेऊ नये म्हणून, काम करण्याची, तसेच दानशुरांनी मदत करण्याची गरज असल्याचे पाटील यांनी बुधवारी सांगितले.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनManipur Violenceमणिपूर हिंसाचारlaturलातूर